दिनांक:01/11/2024
औसा प्रतिनिधि: जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्याचे प्रमाणिकपणा काम मी या पाच वर्षात केले आहे जनतेसाठी मी पाच वर्षे झिजलो आहे काम करताना कधी कोणाची जात, पात,धर्म बघितले नाही. कोणत्या ग्रामपंचायतीचा सरपंच कोणत्या पक्षाचा आहे हे मी निधी देताना पाहिले नाही. माझ्याकडे येणाऱ्या माणसाचे काम करण्याचा प्रयत्न सातत्याने करीत असताना जनतेच्या प्रश्नांसाठी विधिमंडळात आवाज कुठला आहे जनतेसाठी पूर्ण वेळ उपलब्ध राहून त्यांच्यासाठी कामासाठी मंत्रालयाच्या शेकडो फेऱ्या मारल्या आहेत जनतेच्या सुखा दुखात सहभागी राहिलो आहे पूर्वीच्या काळात लोकांच्या अडचणी जाऊन घेत त्यांना मधील चा हात दिला तर गोगलगाय प्रादुर्भावणे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी विधिमंडळात आवाज उठवून कृषी मंत्र्यांना मतदारसंघात पाहण्यासाठी येण्यासाठी भाग पाडून मतदारसंघातील शेतकऱ्यांना शंभर कोटी रुपयांची मदत मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले यावेळी राष्ट्रवादीचे बबन भोसले, लक्ष्मण पाटील, दिनेश महाराज माने, भैय्या पाटील,वीरभद्र स्वामी, श्रीमंत माने, उर्मिला मुक्तापुरे, किशोर जाधव ,शुभम बुके, धीरज जाधव, विक्रम चव्हाण, योगेश सपाटे,कृष्णा साळुंखे, शिवाजी सपाटे,कांताराव पाटील, नानासाहेब पाटील,मयूर फडके, दत्ता पाटील, किशोर पाटील, बळवंत जाधव विकास हत्तरगे शिवराज पाटील, ज्ञानेश्वर जाधव, गायत्री जाधव, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments